टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
|

टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

♦ न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव, ♦ रोहितच्या नेतृत्वाखाली 9 महिन्यांत दुसरे ICC जेतेपद ♦ चॅम्पियन भारतावर होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव, पराभूत न्यूझीलंडही मालामाल क्रिडा विश्व : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य गाठले.        …

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता
|

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता

अक्षर पटेल 29 धावा काढून बाद स्पोर्ट्स : भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यासाठी ९१ धावांची आवश्यकता आहे. दुबईमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २५१ धावा केल्या. ३५ षटकांत ३ गडी गमावून भारताने १६१ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल मैदानावर आहेत.                       कर्णधार रोहित…