कामगार टाइम्स

नेपाळ महापुराचा कहर : 359 मृतदेह सापडले; 1,500 जण बेपत्ता

288 भारतीयांशी संपर्क तुटला; मृतदेह ठेवण्यासाठी शवागारात जागा अपुरी, भूस्खलनामुळे 5.2 तीव्रतेएवढा धक्का काठमांडू : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनाने मृत्यूचे तांडव घातले आहे. या भीषण आपत्तीत आतापर्यंत 359 मृतदेह सापडले असून, सुमारे 1,500 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. चितवन जिल्ह्यात सर्वाधिक 132 मृतदेह आढळले आहेत. दरम्यान, 288 भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. पूरग्रस्त भागात नेपाळ लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाकडून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. 288 भारतीय बेपत्ता; 21 जणांची सुटका या आपत्तीत त्रिशुली-1 वीज प्रकल्पात काम करणाऱ्या 73 भारतीयांसह एकूण 288 भारतीय नागरिकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे भारत सरकार आणि संबंधित यंत्रणांकडूनही त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या

राष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

सोशल मिडिया

लक्षवेधी


क्रीडा

गुन्हेवार्ता

DELHI WEATHER