नागरिकांना मुलभूत सोयीसुविधांसाठी मुख्याधिकाऱ्याला निवेदन द्यावे लागणे खेदाचे: आशिष देशमुख
|

नागरिकांना मुलभूत सोयीसुविधांसाठी मुख्याधिकाऱ्याला निवेदन द्यावे लागणे खेदाचे: आशिष देशमुख

♦ नागरी सुविधांच्या अभावाने कळमेश्वर चे करदाते नागरिक त्रस्त ♦ नगरसेवक नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही. का टा वृत्तसेवा : कळमेश्वर :- नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराने कळमेश्वर ची प्रथम काॅलोनी श्रीेनिकेतन काॅलोनी, बांबल लेआउट चे नागरिक एकीकडे रस्ते, भूमिगत नाल्या, स्वच्छता, पाणी तसेच सर्वत्र गाजर गवत व काटेरी झुडपांनी त्रस्त आहेत तर दुसरीकडे नगरपालिकेचे कर्मचारी हेकेखोरपणे नागरिकांना…

बीड स्फोटाप्रकरणी NIA आणि ATS चौकशीची अबू आझमीची मागणी
| |

बीड स्फोटाप्रकरणी NIA आणि ATS चौकशीची अबू आझमीची मागणी

राज्य सरकारचा बुलडोझर पंक्चर झाला का? :अबू आझमी यांचा संतप्त सवाल मुंबई : मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने एखादा गुन्हा करण्याचा विचार जरी केला तरी त्यावर कडक कारवाई केली जाते. मात्र, बीडमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. अशावेळी राज्य सरकारचा बुलडोझर पंक्चर झाला का? असा संतप्त सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विचारला आहे. या प्रकरणात…

2029 चे PM म्हणून लोक मोदींकडेच पाहतात : मुख्यमंत्री फडणवीस
|

2029 चे PM म्हणून लोक मोदींकडेच पाहतात : मुख्यमंत्री फडणवीस

♦ वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही ♦ मुख्यमंत्र्यांचे मोदींच्या उत्तराधिकाऱ्यावर भाष्य मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना…

वडेट्टीवारांचे गुढीपाडव्यावर वादग्रस्त वक्तव्य..

वडेट्टीवारांचे गुढीपाडव्यावर वादग्रस्त वक्तव्य..

संभाजीराजेंचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस… मी गुढी-बिढी काही उभारत नाही : विजय वडेट्टीवार चंद्रपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण गुढी-बिढी काही उभारत नाही असे सांगत गुढीपाडव्याच्या सणावर वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आम्ही काय म्हणून आनंदाची गुढी उभारावी? असा सवाल…

पालघरमध्ये उड्डाणपुलावरून टँकर कोसळला
|

पालघरमध्ये उड्डाणपुलावरून टँकर कोसळला

♦ रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे आग ♦ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जाम मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून ऑइल वाहून नेणारा टँकर कोसळला. यामुळे ट्रकला आग लागली. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पालघरमधील मनोर परिसरातील मसान नाक्याजवळ ही घटना घडली.                           अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ उडाला…

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका, असे लोक आपल्या पक्षात नकोत : ना. चंद्रशेखर बावनकुळे
|

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका, असे लोक आपल्या पक्षात नकोत : ना. चंद्रशेखर बावनकुळे

♦ तब्बल 22 सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश नागपूर : गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका, असे लोक आपल्या पक्षात नकोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. संघटनेत जास्त काम करेल त्याला आपण संधी देऊ, असेही बावनकुळे म्हणाले. ते आज नागपुरात पक्ष प्रवेशावेळी बोलत होते.   …