पाण्याचा प्रश्न पुढील 48 तासांत सुटला नाही तर आंदोलन करणार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
♦ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर विविध मुद्दे उपस्थित करत टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळाला नसल्याच्या विषयावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे निशाणा साधला…