पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश

पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश

यातून आपली यंत्रणा किती गाफील हे स्पष्ट होते- जयंत पाटील सांगली : पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.                …

प्रेमविवाह केल्याचा राग; मुलीची गोळ्या घालून हत्या, जावई गंभीर जखमी

प्रेमविवाह केल्याचा राग; मुलीची गोळ्या घालून हत्या, जावई गंभीर जखमी

चोपड्यात रात्री 10 वाजेची घटना,  निवृत्त सीआरपीएफ पित्याने केले तीन राउंड फायर का टा वृत्तसेवा जळगाव/ चोपडा : मुलीने प्रियकरासोबत विवाह केला. त्याचा राग बापाच्या मनात होता. मुलगी आणि तिचा पती चोपडा येथे एका हळदीच्या कार्यक्रमासाठी आले असताना बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केला. त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या पाठीतून पोटात गोळी घुसली….