गुरुकुंजात राष्ट्रसंताच्या ग्रामजयंती महोत्सवास प्रारंभ
|

गुरुकुंजात राष्ट्रसंताच्या ग्रामजयंती महोत्सवास प्रारंभ

सामुदायिक ध्यानातूनच दररोजच्या कामाची सकारात्मक ऊर्जा मिळते- लक्ष्मणदास गमे तिवसा : सामुदायिक ध्यान हे एक आत्मशुद्धी केंद्र असून या ध्यानातून दररोजच्या कामाची ऊर्जा मिळते. संस्कारित मुले निर्माण करण्यासाठी देखील सामुदायिक ध्यान ही एक तत्वप्रणाली असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे व आत्मशुद्धी करावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्णदास गमे यांनी केले….

 “प्रफुल कुचेवार यांना ग्रामगीता गौरव पुरस्कार प्रदान!”

 “प्रफुल कुचेवार यांना ग्रामगीता गौरव पुरस्कार प्रदान!”

आद्यग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठानचा उपक्रम का टा वृत्तसेवा वर्धा : नवतरुण हाच गावाचा कायापालट करू शकतो, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार गावात जनसामान्यापर्यंत पोहोचून राष्ट्रसंत युवक विचार मंच स्थापना करून. गावात विकासात्मक कार्याला प्राधान्य देऊन नवतरुण गावाचा विकास करू शकतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बेलूरकर यांनी व्यक्त केले.        …

मध्यप्रदेशात भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
|

मध्यप्रदेशात भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणाऱ्या, स्थानिक तरुणाचा गॅस गळतीमुळे गुदमरल्याने मृत्यू                         मध्य प्रदेशातील मंदसौरमधून चकारिया गावात एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी आहे.  …

भंडाऱ्यात ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात:चार जण जागीच ठार; एक गंभीर

भंडाऱ्यात ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात:चार जण जागीच ठार; एक गंभीर

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना भंडारा/ नागपूर : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 10 वाजून 30 ते 11 च्या सुमारास घडली….

मोबाईलशी त्याचे जुळलेले नाते तोडून मातीशी ते नाते जोडण्याचा प्रयत्न करा : ज्ञानेश्वर रक्षक

मोबाईलशी त्याचे जुळलेले नाते तोडून मातीशी ते नाते जोडण्याचा प्रयत्न करा : ज्ञानेश्वर रक्षक

सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी शिबिर आवश्‍यक : डॉ. अविनाश गावंडे नागपूर : समाज भौतिक सुखाच्या आहारी गेला आहे. बदलत्या काळानुसार आयुष्य बदलत असून गरजा वाढत आहेत. यामुळे आयुष्यात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कर्तव्य विसरतो. मात्र आपल्यापेक्षा वरचढ समूहाच्या चुकांचे दोष दाखविण्यासाठी आघाडीवर असतो. यामुळे समाजात स्वार्थी प्रवृत्तीचा सुळसुळाट झाला आहे. तर दुसऱ्या…