ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूचे 40 सैनिक-अधिकारी मारले; 100 हून जास्त दहशतवादी ठार
|

ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूचे 40 सैनिक-अधिकारी मारले; 100 हून जास्त दहशतवादी ठार

पाकने युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ : भारतीय सैन्य  नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या २५ तासांनंतर, तिन्ही सैन्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये, लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. लेफ्टनंट जनरल राजीव घई      …

राजस्थान-पंजाब, जम्मू-काश्मिरात परिस्थिती सामान्य
|

राजस्थान-पंजाब, जम्मू-काश्मिरात परिस्थिती सामान्य

♦ हवाई दलाने म्हटले-माहिती देणार : ऑपरेशन सिंदूर सध्या सुरू, ♦ शहीदांचे पार्थिव घरी पोहोचले https://twitter.com/i/status/1921512218044080317 नवी दिल्ली/जम्मू/श्रीनगर/पठाणकोट/अंबाला/अमृतसर/जैसलमेर : रविवारी सकाळी सीमेला लागून असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य दिसून आली. बाजारपेठा उघडत आहेत, हालचाली सामान्य होत आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाने सांगितले की आम्ही ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ही कारवाई…

युद्धविरामानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला

युद्धविरामानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला

♦ जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या बॉर्डरनजीक परिसरात अद्यापही रेड अलर्ट ♦ ही माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रात्री ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली. दिल्ली : शनिवारी संध्याकाळी ५ वाजता लागू झालेल्या युद्धबंदीच्या अवघ्या ३ तासांनंतर पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारतीय सैन्याने हाणून पाडले. ही…

शनिवारी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी लागू…
|

शनिवारी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी लागू…

पाकिस्तानने ३ तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन केले नवी दिल्ली : शनिवारी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी लागू झाली. त्यानंतर अवघ्या ३ तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.                         भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला असुन, ड्रोन हल्ला, सर्वत्र वीजपुरवठा खंडित आणि रडणारे कुटुंबे; हल्ल्यात घरे आणि…

पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर दहशतवादासाठी करू देणार नाही याची हमी अमेरिका देईल का? : असदुद्दीन ओवैसी
|

पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर दहशतवादासाठी करू देणार नाही याची हमी अमेरिका देईल का? : असदुद्दीन ओवैसी

♦ भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचा पाठलाग सुरूच ठेवला पाहिजे : असदुद्दीन ओवैसी ♦ पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर दहशतवादासाठी करू देणार नाही याची हमी अमेरिका देईल का? : असदुद्दीन ओवैसी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, युद्धबंदी असो वा नसो, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचा पाठलाग सुरूच ठेवला…