“नागपूर विद्यापीठाने “ग्रामगीता” एम.ए. मराठी अभ्यासक्रमातून 1995 दरम्यान काढून टाकली.”
|

“नागपूर विद्यापीठाने “ग्रामगीता” एम.ए. मराठी अभ्यासक्रमातून 1995 दरम्यान काढून टाकली.”

दहावी आणि बारावी मेरीट आलेली मुले पुढे काय करतात ?                         1975-76 वर्ष असेल त्याच दरम्यान एसएससी आणि एचएससी बोर्ड गाजावाजा करीत आले. मला वाटतं त्याआधी आठवी पासूनच आर्ट, काॅमर्स, सायन्स, मग प्री नंतर तीन वर्ष ग्रॅज्युएट, नंतर पुढचे शिक्षण. नवीन शिक्षणपद्धतीने अभ्यासक्रम खुप…

कळमेश्वरातील जिंदाल विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के
|

कळमेश्वरातील जिंदाल विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के

 कळमेश्वरातील जिंदाल विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के  का टा वृत्तसेवा : चंद्रकांत श्रीखंडे कळमेश्वर :  येथील जिंदल विद्या मंदिर,ने एसएससी बोर्ड परीक्षेत १००% उत्तीर्ण टक्केवारी मिळवून उत्कृष्ट निकाल मिळविण्याची प्रथा यावर्षीही सुरू ठेवली आहे. एकूण ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात शाळेतील पहिल्या तीन उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये एकलव्य वाघधरे , हर्षनील वाघधरे, हितांशी बिसेन यांनी बाजी…

मोहप्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलची दहावीच्या निकालात गगनभरारी
|

मोहप्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलची दहावीच्या निकालात गगनभरारी

का टा वृत्तसेवा : संजय गणोरकर कळमेश्वर : मोहपा एज्युकेशन सोसायटी मोहपा या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवत इयत्ता दहावीच्या निकालात अव्वल ठरली आहे. छायाचित्र:भुषण सवाईकर शाळेचा एकूण निकाल 94.08 टक्के लागला. शाळेतून रोहन बबन पाटील 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम, कु श्रावणी श्रीकांत डांगोरे 94.40 टक्के…