काटोल नगर परिषदेद्वारा आयोजीत योग शिबीराची सांगता
| |

काटोल नगर परिषदेद्वारा आयोजीत योग शिबीराची सांगता

महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून  शिबिराचा समारोप का टा वृत्तसेवा  काटोल : महिलांच्या सुदृढ आरोग्याची संकल्पना घेत नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या पुढाकाराने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव पटांगणात आयोजित योग शिबिर पंधरवड्याची नुकतीच सांगता झाली. गुरुवारी सकाळी योग तर सायंकाळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून या शिबिराचा समारोप झाला.      …

मानकर आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 94 टक्के

मानकर आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 94 टक्के

89 टक्के गुण मिळवून श्लोक डाखोळे हा शाळेतून प्रथम का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे कळमेश्वर : वरोडा येथील मानकर आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 94 टक्के तर बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 98 टक्के तर कला शाखेचा निकाल 94 टक्के लागला आहे. वर्ग दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत 89 टक्के गुण…

मोठ्या ताजबागमध्ये सामुदायीक निकाहात ५३ दाम्पत्यांचा सहभाग
|

मोठ्या ताजबागमध्ये सामुदायीक निकाहात ५३ दाम्पत्यांचा सहभाग

‘निकाह’ हा जीवनाचा महत्वाचा संस्कार, मनोरंजन नाही : ज्ञानेश्वर रक्षक का टा वृत्तसेवा :  नागपूर : मानवी जीवनात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह ज्याला आमचे मुस्लीम बांधव ‘निकाह’ म्हणून संबोधतात. आज विवाहाचे पवित्र बंधन श्रीमंतीच्या प्रदर्शनात अडकत आहे. मुळात विवाह हा संस्कार आहे, मनोरंजन नाही. दोन जीवांचे मिलन हे दोन परिवाराच्या आजन्म साक्षीचा सोहळा असतो. पण…

महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम संपन्न

महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम संपन्न

‘संत-महापुरूषांचे विचार डोक्यात घ्या, डोक्यावर नाही’ : ज्ञानेश्वर रक्षक काटा वृत्तसेवा : संजय गणोरकर नागपूर : नागपूर येथे महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्याचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांना प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करतांना, महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अस्पृश्यता निवारण्यासाठी मिश्र विवाह,…

ऑपरेशन सिंदूर- भारतीय डेलिगेशनमध्ये थरूर यांच्या नावावरून वाद
|

ऑपरेशन सिंदूर- भारतीय डेलिगेशनमध्ये थरूर यांच्या नावावरून वाद

♦ सरकारने त्यांना एका डेलिगेशनचे लीड बनवले : ♦ काँग्रेसने म्हटले- आम्ही त्यांचे नाव दिले नाही; नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे ७ शिष्टमंडळ तयार केले आहेत. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देईल.      …

भारताचे 52 वे CJI बनले न्यायमूर्ती बीआर गवई
|

भारताचे 52 वे CJI बनले न्यायमूर्ती बीआर गवई

राष्ट्रपतींनी दिली शपथ;  कार्यकाळ 6 महिन्यांचा नवी दिल्ली ( ता. १४ मे २०२५ ) : न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला.                  …