डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अपहरण करत लैंगिक अत्याचार
| |

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अपहरण करत लैंगिक अत्याचार

गर्भपात करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या डोंबिवली : डोंबिवली येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या लैंगिक अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. यानंतर पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी…

कृषी विभागाचे बळीराजांना आवाहन
|

कृषी विभागाचे बळीराजांना आवाहन

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, काय आहे हवामानाचा अंदाज? मुंबई :  वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.          …

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल: 12 दिवस आधीच आगमन,

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल: 12 दिवस आधीच आगमन,

यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार पाऊस : हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा मुंबई : राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

भक्तिसाठी निर्धार पाहिजे मनाचा…

भक्तिसाठी निर्धार पाहिजे मनाचा…

भक्ती मनातला भगवान जागृत करणारी असावी ! अपने आतम के चिंतनमें, हरदम जागृत रहना है। ओहंम सोहंम स्वाससे अपनी, अंतरदृष्टी निरखना है ।। अंतर मनातला देव खरा आहे. पण त्याच्या सभोवताल राग, लोभ, मोह, माया, द्वेष, मत्सर याचा प्रभाव मोठा असतो. भक्तिचा खरा अर्थ अंतरमन शुद्ध करणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सोप्या भाषेत भक्तीचा अर्थ सांगीतला,…

ग्रामगीताचार्य स्मिता धर्माळे व जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांचा सत्कार
|

ग्रामगीताचार्य स्मिता धर्माळे व जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांचा सत्कार

संत विचाराने असाध्य कार्य साध्य होते- गोपालराव देशमुख यांचे प्रतिपादन काटा वृत्तसेवा पुसद :  महाराष्ट्र भूमीत अनेक संत महापुरुष झालेत त्यांनी अनंत उपकार केलेत सर्वांच्या उद्धारासाठी चंदनाप्रमाणे झिजले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती गाडगे महाराजांनी विदर्भ भूमीत जन्म घेतला व जगाचे कल्याण केले. या संत विचारांना आत्मसात केल्याने जिवन बदलते. आज एक विवाह करताना किती…

संभाजीनगरच्या शिक्षण मंडळ सचिव वैशाली जामदार यांना अटक
| | |

संभाजीनगरच्या शिक्षण मंडळ सचिव वैशाली जामदार यांना अटक

अपात्र शिक्षक नियुक्तीला मान्यता दिल्याचा आरोप : नागपूर पोलिसांची कारवाई काटा वृत्तसेवा नागपूर :  शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूर विभागाच्या माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे. जामदार यांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली असा आरोप आहे.                …

नागपूरमध्ये ३० वर्षीय तरुणाने केला घोडीवर बलात्कार
|

नागपूरमध्ये ३० वर्षीय तरुणाने केला घोडीवर बलात्कार

विकृतीची सीमा ओलांडली! CCTVमुळे भेद उघड, आरोपी अटकेत नागपूर : राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र असतानाच आता विकृतीने सर्व सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.              …