या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते
|

या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते

शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही: विजय वडेट्टीवार काटा वृत्तसेवा नागपूर : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पावसाने विक्राळ रूप धारण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मुंबई पुणे सारख्या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर…

RCB 9 वर्षांनंतर IPL फायनलमध्ये
|

RCB 9 वर्षांनंतर IPL फायनलमध्ये

♦ क्वालिफायर-1 मध्ये पंजाबला 8 विकेटने हरवले, ♦ सुयश-हेजलवूडच्या 3-3 विकेट; सॉल्टची फिफ्टी स्पोर्ट्स रूम : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) ९ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी क्वालिफायर-१ मध्ये संघाने पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला. सलामीवीर फिल साल्टने अर्धशतक झळकावले. जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने ३-३ विकेट्स घेतल्या.        …

ममता बॅनर्जींचे मोदींवर वादग्रस्त विधान

ममता बॅनर्जींचे मोदींवर वादग्रस्त विधान

♦ मोदी असे बोलत आहेत, जणू प्रत्येक महिलेचे पती आहेत; ♦ मोदी सरकार घरा-घरात सिंदूर पोहोचवणार काटा वृत्तसेवा कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी असे बोलत आहेत जणू ते प्रत्येक महिलेचे पती आहेत. ते त्यांच्या बायकांना सिंदूर का देत…

कोरोना व्हायरसच्या रुग्णात झपाट्याने वाढ

कोरोना व्हायरसच्या रुग्णात झपाट्याने वाढ

♦ 383 रुग्णांपैकी 316 पेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत ♦ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर मुंबई : देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज सक्रिय रुग्णांची संख्या 1252 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 383 रुग्ण आहेत. यापैकी 316 पेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत….

रणजितबाबू देशमुख : लोकांच्या मनातील थोर नेते

रणजितबाबू देशमुख : लोकांच्या मनातील थोर नेते

रणजितबाबू देशमुख लेखक :- जितेंद्र मुळे                        रणजित देशमुख हे फक्त एक नाव नसून संघर्षयोद्धाचे प्रतीक आहे. त्यांच्या जीवनात त्यांना अनेक गोष्टींशी संघर्ष करावा लागला. नगरपालिकेच्या शाळेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. लोकांच्या भल्यासाठी स्वतःचं कितीही नुकसान झाले तरी एकदा घेतलेला निर्णय त्यांनी कधीच बदलला…