मित्राने दगडाने ठेचून केली मित्राची हत्या
|

मित्राने दगडाने ठेचून केली मित्राची हत्या

नागपूर हादरलं! लव्ह ट्रँगलमधून धक्कादायक घटना… नागपूर : नागपूरच्या अग्रसेन चौकात रविवारी रात्री मैत्रीच्या नात्यातील विश्वासघात आणि प्रेमाच्या त्रिकोणातून एक धक्कादायक हत्या घडली. अनुराग बोरकर (वय ३३) या तरुणाने त्याच्या मित्र शैलेश हिरालाल (उर्फ अन्ना) याच्या डोक्यावर आणि छातीत दगडाने वार करून त्याला ठार केलं. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.      …

ओडिशात बलात्काराच्या आरोपीची हत्या करून मृतदेह जाळला

ओडिशात बलात्काराच्या आरोपीची हत्या करून मृतदेह जाळला

जंगलातून हाडे आणि राख सापडली; 8 महिलांसह 10 जणांना अटक भुवनेश्वर : ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात, ६० वर्षीय बलात्कार आरोपीची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी ८ महिला आणि २ पुरुषांसह १० जणांना अटक केली आहे. गावापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या जंगलाजवळील एका टेकडीवरून पोलिसांनी मृताच्या हाडे आणि राख जप्त केली. पोलिसांनी सांगितले की…

दिल्लीत एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर आग
|

दिल्लीत एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर आग

दोन मुले आणि वडिलांनी बाल्कनीतून उडी मारली; तिघांचाही मृत्यू नवी दिल्ली : आज मंगळवारी सकाळी दिल्लीतील द्वारका सेक्टर-१३ येथील शब्द अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. एक वडील त्याच्या दोन मुलांसह (एक मुलगा आणि एक मुलगी) फ्लॅटमध्ये अडकले.                          स्वतःला वाचवण्यासाठी, दोन्ही १० वर्षांच्या…

सात जन्मी हाच नवरा भेटावा, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असावे का ?
|

सात जन्मी हाच नवरा भेटावा, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असावे का ?

नवऱ्यासाठी एखादे व्रत शास्त्र लिहणाऱ्यांना का सुचलं नाही ?                       आयुर्वेदा पासून तर कृषी संस्कृतीत वृक्षांची महानता सर्वांनाच पटली आहे. वड, बेल, आवळा, पींपळ, उंबर ह्या वृक्षांचे महत्व मानवी जीवनासोबतच पशुपक्ष्यांच्या जीवनातपण आहे ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांची समाधी न बांधता हेच पाच वृक्ष लावायला…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : कृषी खात्याचे आवाहन

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : कृषी खात्याचे आवाहन

14 जूनपर्यंत तापमानात वाढ, तूर्त पाऊस अपेक्षित नसल्याचा दिला इशारा नागपूर : मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास थांबला आहे. ही स्थिती 14 जूनपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची कोणतीही घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी खात्याने केले आहे.                      …

|

ठाण्यात ट्रेनमधून 13 प्रवासी पडले, 4 जणांचा मृत्यू

♦ चार प्रवाशांना आपला जीव गमवला, तर 9 जण जखमी झाले ♦ मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत ठाण्याच्या IT इंजिनिअरचा दुर्दैवी अंत, घरात होता     एकुलता एक ♦ रेल्वे कोट्यवधी जनतेच्या आयुष्याचा कणा, पण आज अव्यवस्थेचे प्रतीक – राहुल गांधी मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे अपघातात लोकल ट्रेनमधून खाली पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा…