10 मिनिटे उशीरा पोहोचल्याने फ्लाईट चुकली, जीव वाचला

10 मिनिटे उशीरा पोहोचल्याने फ्लाईट चुकली, जीव वाचला

अहमदाबाद विमान अपघात – रहदारीमुळे महिलेचा जीव वाचला:10 मिनिटे उशीरा पोहोचल्याने फ्लाईट चुकली अहमदाबाद : भरूच येथील रहिवासी भूमी चौहान ही फक्त १० मिनिटे उशिराने पोहोचल्याने तिचा जीव बचावला. १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघातावेळी भूमी विमानतळावर होती. पण ती उशिरा पोहोचल्याने तिला विमानात चढता आले नाही. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने भूमीला उशीर झाला होता,…

बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा : काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
|

बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा : काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार

राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का ? : वडेट्टीवार नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू त्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी काँग्रेसची देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या बच्चू कडू यांना आमचा पाठिंबा आहे असे काँग्रेस विधिमंडळ नेते…

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
|

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

उदय सामंत यांची शिष्टाई; मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर…

नागरिकांसाठीच्या सर्वच विभागाच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करा : इमेश्वर यावलकर
|

नागरिकांसाठीच्या सर्वच विभागाच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करा : इमेश्वर यावलकर

मोहपा येथे राज्य शासनाच्या ‘महसूल व वन’ विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न का टा वृत्तसेवा : भुषण सवाईकर कळमेश्वर : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराचे आयोजन कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक…

पाचवीतील मुलीचे लग्न, 7 जणांवर गुन्हा
|

पाचवीतील मुलीचे लग्न, 7 जणांवर गुन्हा

बीडमधील मुलीच्या आई-वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश‎ बीड‎ : पाचवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा एकाच दिवसात‎दोन वेळा बालविवाह लावल्याने, ७ जणांवर शिवाजीनगर ‎‎पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यात मुलीचे ‎‎आई-वडील, पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो‎तरुण, त्याचे आई-वडील, दुसरा विवाह करणारा तरुण ‎‎आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला‎आहे.‎                …