सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल!: जितेंद्र आव्हाड
|

सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल!: जितेंद्र आव्हाड

बुद्ध, फुले, आंबेडकरांचा छळ करणारेच खरे दहशतवादी- जितेंद्र आव्हाड मुंबई : “सनातनी दहशतवाद” ही संकल्पना आजची नाही, तर प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान बुद्ध, संत, समाजसुधारक, महापुरुष यांच्यावर अन्याय करणारे तेव्हाचे आणि आजचेही सनातनी दहशतवादीच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.          …

हिंदीला मराठी भाषेच्या अगोदर ओळख मिळाली: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

हिंदीला मराठी भाषेच्या अगोदर ओळख मिळाली: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले तेव्हा मराठी भाषेला राज्यभाषा मुंबई : महाराष्ट्रात हिंदीच्या कथित सक्तीविरोधात रान पेटले असताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी यासंबंधी एक वादग्रस्त दावा करत या वादाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. हिंदी भाषेला मराठी भाषेच्या अगोदर ओळख मिळाली. त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वातही नव्हता, असे ते म्हणालेत. अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे…

इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार
| | |

इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार

उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण, राजधानी दिल्लीत आखली जाणार इंडिया आघाडीची रणनीती मुंबई : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहेत. तसेच मुंबई महापालिका समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची…

राष्ट्रसंतांच्या भजनाने चमत्कार.. : ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
|

राष्ट्रसंतांच्या भजनाने चमत्कार.. : ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

कोण दिवस येई कसा कोण जाणतो…! स्वावलंबी जीवनाचा आदर्श : स्व. दुर्गादास रक्षक                          रेल्वेची धक… धक…अन्.. धुर सोडणार इंजीन… कळमेश्वरच्या शाळेतून मराठी चवथा वर्ग नुकताच पास झालेला एक बालक नागपूरकडे शिक्षणासाठी निघाला होता. त्या बालकाचे नाव होते दुर्गादास रक्षक. शाळेत तीसर्या वर्गात शिकत…

शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निकाल ?
|

शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निकाल ?

शिंदे गटाची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द पुढच्या महिन्यात संपेल : असीम सरोदेंचा दावा मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत वकील असीम सरोदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…