उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये पूर, 1245 गावे पाण्याखाली, बिहारमध्ये 230 शाळा बंद

उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये पूर, 1245 गावे पाण्याखाली, बिहारमध्ये 230 शाळा बंद

झारखंडमध्ये पावसामुळे 431, हिमाचलमध्ये 202 जणांचा मृत्यू नवी दिल्ली/लखनऊ : लखनऊसह उत्तर प्रदेशातील १० शहरांमध्ये शुक्रवारीही मुसळधार पाऊस सुरू आहे. लखनऊमध्ये सततच्या पावसाचा आज ७ वा दिवस आहे. वाराणसी-बिजनौरमध्ये १२ तारखेपर्यंत आणि लखनऊ-जौनपूरमध्ये ८ तारखेपर्यंत शाळा बंद आहेत. राज्यातील २४ जिल्ह्यांमधील १२४५ गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. आतापर्यंत ३६० घरे कोसळली आहेत.      …