इयत्ता १२ वी साठी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर संच
|

इयत्ता १२ वी साठी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर संच

महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी द्वारे निर्मित इयत्ता १२ वी साठी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर संच सराव पुस्तकाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते विमोचन का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर काटोल : नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात काटोलवासीय नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. शेतीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील काटोलकरांनी नावलौकिकता प्राप्त केली आहे, असे गौरवोद्वार काटोल विधानसभेचे आमदार श्री चरण सिंग ठाकूर…

PM मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

PM मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

राज्याला 5477 कोटींच्या विकासकामांची भेट देणार, 3 किमी लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन आणि जाहीर सभा घेणार अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी २५-२६ ऑगस्ट रोजी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता अहमदाबादला पोहोचतील. त्यानंतर ते नरोडा ते निकोल परिसरात सुमारे ३ किमीचा रोड शो करतील. यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला उपस्थित…

तरुणाने सुरक्षा तोडत राहुल यांचे चुंबन घेतले
|

तरुणाने सुरक्षा तोडत राहुल यांचे चुंबन घेतले

मोदींना गरिबांचा आवाज ऐकायचा नाही : राहूल गांधी अररिया :  मतदार हक्क यात्रेच्या ८ व्या दिवशी राहुल-तेजस्वी यांचा ताफा अररियाला पोहोचला. राहुल म्हणाले- मोदींना गरिबांचा आवाज ऐकायचा नाही. अररियामध्ये संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधी म्हणाले, श्संविधान म्हणते, एक मत सर्वात गरीबांना जाईल आणि एक मत सर्वात श्रीमंतांना जाईल. नरेंद्र मोदींनी तुमचे सर्व दरवाजे बंद केले…

धापेवाडा येथे बाल गणेश मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन
|

धापेवाडा येथे बाल गणेश मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन

बाल गणेश मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन धापेवाडा : धापेवाडा येथे बाल गणेश मंडळाच्या वतीने बाजार चौकांत ( ता .२३) ला सायंकाळी 5 वाजता तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तान्हा पोळ्याचे आयोजनाचे हे १५ वे वर्ष असून दरवर्षी नेमाने अविरत तान्ह्या पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यात ५०० च्या वर लहान मुलांनी सहभाग घेतला होता….

ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू : जरांगे
|

ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू : जरांगे

29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन, 27 ला आंतरवालीतून कूच ‘आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही’, ‘मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर, महाराष्ट्रात एकाही भाजप आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही’ : जरांगे बीड : मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक…