कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ला : शेतकरी चंद्रशेखर बल्की ठार

कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ला : शेतकरी चंद्रशेखर बल्की ठार

कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ला : शेतकरी चंद्रशेखर बल्की यांचा मृत्यू; कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर नागपूर : कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचे शेतकरी रमेश मेश्राम यांच्या फार्महाऊससमोर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी चंद्रशेखर व्यंकटराव बल्की (रा. चिखली) हे ठार झाले.      …

अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना येथील थरारक घटना अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर चंद्रपूर : जिल्ह्यातील जुनोना येथील जंगलात २३ ऑगस्ट रोजी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले वडील अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. अरुण कुकसे यांना नागपुरातील ‘एम्स’मध्ये दाखल केले होते साेमवारी २५ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू…

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर

संजय सावकारे यांची उचलबांगडी, पंकज भोयर यांच्याकडे दिली जबाबदारी भंडारा : महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. यापूर्वी पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन झाले असून, त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या…

वैष्णोदेवी येथील अर्धकुमारीमध्ये भूस्खलन, 5 जणांचा मृत्यू, 14 जखमी

वैष्णोदेवी येथील अर्धकुमारीमध्ये भूस्खलन, 5 जणांचा मृत्यू, 14 जखमी

डोडा येथील चिनाब नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. जम्मूमधील तावी नदीजवळील रस्ता खचला, वाहने कोसळली- यात्रा थांबवली जयपूर/उदयपूर/लखनऊ/शिमला : वैष्णोदेवी यात्रा मार्गावर अर्धकुमारीजवळ भूस्खलन झाले. पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना कटरा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. अपघातानंतर वैष्णोदेवी यात्रा…

”बौद्धिक गुलामगिरीचं निवारण हेंच खरं स्वातंत्र्य”
|

”बौद्धिक गुलामगिरीचं निवारण हेंच खरं स्वातंत्र्य”

बौद्धिक गुलामगिरीचं निवारण, हेंच खरं स्वातंत्र्य                           प्रियं बंधूंनो ! भारताच्या सर्व रोगांचं मूळ प्रामुख्यानं त्याचं अज्ञान आहे ! वर्षानुवर्ष त्यांची बुद्धी मुर्दाड व भ्रमिष्ट बनवण्यांत आली आहे, धर्म, पंथ, जाति, वर्ण, संप्रदाय-रुढ्या चमत्कार, देवावतार, स्वर्ग, पुण्यकर्म इत्यादी अनेक नावांनी भल-भलत्याच गोष्टीचं किटन त्यांच्या…

”संत मालिकेतील मातृह्दयी संत शकंर महाराज!”
|

”संत मालिकेतील मातृह्दयी संत शकंर महाराज!”

संत हेच भूमीवर! चालते बोलते ईश्वर!! : माणिकदास बेलूरकर, संत साहित्य अभ्यासक                    संतांचे जीवन चरित्र हे द्राक्षाप्रमाणे असते. ते कुणालाही चालते, पचल्या जाते तो वृद्ध, म्हातारा, तरूण कुणीही असो, ते पचविण्यास जड जात नाही. परंतू नेते, पुढारी यांचे जीवन भिलावे, बिब्याप्रमाणे ते कुणालाही उपजू शकते. दोघांच्या…

नोएडामध्ये पत्नीला जिवंत जाळले

नोएडामध्ये पत्नीला जिवंत जाळले

हुंड्यासाठी निक्कीला जिवंत जाळले : निक्कीची बहीण कांचन सिरसाना नोएडा : निक्कीची बहीण कांचने सिरसाना कसाना पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार…                       २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता विपिन आणि त्याची आई दयावती यांनी निक्कीला मारहाण केली आणि ३६ लाख रुपये आणण्यास भाग पाडले. जेव्हा…