26 ते 28 सप्टेंबर दरम्यान, राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
|

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान, राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा अतिवृष्टीची शक्यता मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आदी भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मराठवाड्यात राज्याच्या अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा…