संविधान धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ, संविधान बदलले, तर सत्ता बदलली जाईल : विजय वडेट्टीवार
|

संविधान धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ, संविधान बदलले, तर सत्ता बदलली जाईल : विजय वडेट्टीवार

भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका आहे : विजय वडेट्टीवार यांचा इशारा मुंबई : विधानसभेत आज संविधानावर चर्चा सुरू झाली. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान हा सर्वच धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे नमूद करत त्याची पायमल्ली कोणत्याही स्थितीत सहन करणार नसल्याचा सरकारला इशारा दिला. भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण सध्याच्या द्वेषपूर्ण…

नागपूर दंगलीतील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
|

नागपूर दंगलीतील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर

♦ फहीम खानच्या घर पाडकामाला स्थगिती, न्यायालयाने महापालिकेला फटकारले नागपूर : नागपूर दंगलीसाठी कारणीभूत असलेला नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान (३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) याचे घर पाडायला महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सकाळी ११ वाजता सुरुवात केली. तीन जेसीबी या पाडकामासाठी लावले होते. नोटीस मिळाल्यानंतर फहीम खान याच्या घरच्यांनी रविवारी रात्रीच…

फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव एकमताने मंजूर
|

फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव एकमताने मंजूर

भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कमी होता कामा नये -भुजबळ का टा वृत्तसेवा मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाने महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करतो, परंतु भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…