दलित विद्यार्थ्यावर अन्याय : दलित विद्यार्थी शिवम सोनकरचे प्रकरण राष्ट्रपतींपर्यंत पोहोचले
| |

दलित विद्यार्थ्यावर अन्याय : दलित विद्यार्थी शिवम सोनकरचे प्रकरण राष्ट्रपतींपर्यंत पोहोचले

दलित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आणण्याचे एक गंभीर उदाहरण वाराणसी :  काशी हिंदू विद्यापीठात १५ दिवसांपासून कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करणारे दलित विद्यार्थी शिवम सोनकरचे प्रकरण आता राष्ट्रपतींपर्यंत पोहोचले आहे. सपा आमदार रागिनी सोनकर यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, यूजीसी अध्यक्ष आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. म्हणाल्या – हा केवळ शिवम सोनकरवर अन्याय नाही, तर…

वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात 8 राज्यांमध्ये निदर्शने
| |

वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात 8 राज्यांमध्ये निदर्शने

♦ कोलकाता-अहमदाबादमध्ये पोस्टर्स जाळले ♦ यूपीत विधेयकाचे समर्थन केल्याबद्दल नमाजीला मारहाण नवी दिल्ली : संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याच्या विरोधात देशात निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजनंतर, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.                …

जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही : बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना इशारा

जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही : बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना इशारा

आम्ही लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : : तलाठ्यापासून मंत्रालयातून राज्याचा कारभार चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण ‘एक परिवार’ आहोत हे ध्यानात ठेवून न घाबरता जनतेची कामे करावी. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक जाणीवपूर्वक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या, असा कानमंत्र महसूल…

शिवाजी बीएड काॅलेजचा दीक्षांत सोहळा‎
|

शिवाजी बीएड काॅलेजचा दीक्षांत सोहळा‎

♦ विद्यार्थ्यांनी पदवीचा योग्य उपयोग करायला हवा, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. तुपे यांचे प्रतिपादन अमरावती : सध्या स्थितीशीलता बदलून गतिशीलता आली. या गतिशीलतेच्या अनुषंगाने शिक्षकाने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या पदवीचे मोल जोपासणे गरजेचे आहे. पदवीसाठी जी तपश्चर्या केली ती केवळ रोजगार निर्मितीसाठी न करता सांस्कृतिक व ज्ञानाधिष्ठित मूल्य जोपासण्यासाठी करावी, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे…

भक्ती देशमुखचा आवाज संसदेत गुंजणार
|

भक्ती देशमुखचा आवाज संसदेत गुंजणार

विकसित भारत स्पर्धेंतर्गत निवड, आज-उद्या करणार ‘एक देश एक निवडणूक’ विषयाची मांडणी नांदगाव पेठ : नांदगाव पेठ उत्कृष्ट वक्तृत्वशैली असलेल्या नांदगाव पेठ येथील भक्ती अरविंद देशमुखने केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय व नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद-२०२५’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या उपक्रमासाठी तिची निवड झाल्यामुळे ३…

भंडाऱ्यात अंगावर वीज पडून दोन जण ठार

भंडाऱ्यात अंगावर वीज पडून दोन जण ठार

♦ हवामान खात्याने ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला होता भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी येथे स्वतःच्या शेतात काम करीत असलेल्या दोन जणांच्या अंगावर विज पडुन जागीच ठार झाल्याची घटना 3 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. प्रमोद मनिराम नागपुरे (45) व मनिषा भारत पुष्पतोडे (27) दोघेही रा.पाथरी असे…

नागपूरमध्ये भरचौकात गोळी झाडून तरुणाची निर्घृण हत्या
|

नागपूरमध्ये भरचौकात गोळी झाडून तरुणाची निर्घृण हत्या

पोलिसांकडून तिघांना अटक, एका आरोपीचा शोध सुरू नागपूर : नागपूरमध्ये भरचौकात गोळीबार आणि चॉपरने हल्ला करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोधनी प्रकाश नगर परिसरात झालेल्या या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या 4 पैकी 3 आरोपींना अटक…

अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

शास्त्रीजींच्या सांगण्यावरून उपकार बनवला; यानंतर मिळाले भारत कुमार नाव मुंबई : अभिनेता मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ते विशेषतः त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जात. त्यांना भारत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते.        …

लाचखोर तहसीलदारास दोन दिवसांची पोलिस कोठडी
| |

लाचखोर तहसीलदारास दोन दिवसांची पोलिस कोठडी

♦ तलाठ्याच्या मदतीने शेतकऱ्यावर कारवाई टाळण्यासाठी दोन लाख २० हजार रुपयांची लाच ♦ लाचखोर तहसीलदार अभय गायकवाड पोलिस कोठडीत, तलाठी सचिन पुकळे हा फरार चंद्रपूर : तलाठ्याच्या मदतीने शेतकऱ्यावर कारवाई टाळण्यासाठी दोन लाख २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड याला बुधवारी न्यायधीशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर फरार तलाठी…

भावी पती पसंत नसल्याने तरुणीने दीड लाखांची दिली सुपारी
|

भावी पती पसंत नसल्याने तरुणीने दीड लाखांची दिली सुपारी

♦पाच जणांवर यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल, ♦ महिला आरोपी फरार पुणे :सोलापूर- पुणे महामार्गावर यवत परिसरात खामगाव गावाचे हद्दीत हॉटेल साई मसळ समोर २७ फेब्रुवारी रोजी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सागर जयसिंग कदम (वय- २८, रा. माहाीजळगाव, ता. कर्जत, आहिल्यानगर ) यास ‘तू मयुरीशी लग्न केले तर तुला दाखवतो’ असे म्हणत लाकडी दांडक्याने…