‘कल्पना काळबांडे’ यांच्या हस्ते पो. स्टे. च्या आवारात ‘वट’ वृक्षाचे रोपण
|

‘कल्पना काळबांडे’ यांच्या हस्ते पो. स्टे. च्या आवारात ‘वट’ वृक्षाचे रोपण

♦ एकल विधवा महिला ‘कल्पना काळबांडे’ यांच्या हस्ते पो. स्टे. च्या परिसरात ‘वट’ वृक्षारोपण का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत ‘भरोसा सेल’च्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त एकल विधवा महिला कल्पना काळबांडे यांच्या हस्ते, पोलिस स्टेशनच्या आवारात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन फसवे, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
|

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन फसवे, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

उद्धव सेनेचा राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसह अनेक आश्वासने दिली होती. मात्र या घोषणांची पूर्तता न झाल्याने उद्धव सेना आक्रमक झाली आहे….

राहुल गांधींचे PM मोदींना पत्र : विद्यार्थ्यांसाठी 2 मागण्या

राहुल गांधींचे PM मोदींना पत्र : विद्यार्थ्यांसाठी 2 मागण्या

♦ ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये सुधारणा व्हावी ♦ शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी वसतिगृहातील गैरसोयींचा उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, ते गेल्या महिन्यात बिहारमधील आंबेडकर वसतिगृहात गेले होते, जिथे विद्यार्थ्यांनी या समस्या सांगितल्या होत्या.  …

पाच खंडपीठांमधून कामकाजाचे थेट प्रक्षेपण  सुरू करणार : मुख्य न्यायाधीश
|

पाच खंडपीठांमधून कामकाजाचे थेट प्रक्षेपण  सुरू करणार : मुख्य न्यायाधीश

मुंबई हायकोर्टाचे कामकाज होणार लाईव्ह का टा वृत्तसेवा मुंबई :  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी मंगळवारी सांगितले की, उच्च न्यायालय त्यांच्या पाच खंडपीठांमधून कामकाजाचे थेट प्रक्षेपण  सुरू करणार आहे. न्यायालयीन पारदर्शकता वाढवणे आणि न्यायालयीन सुनावणीत जनतेची प्रवेशक्षमता वाढवणे हा यामागील उद्देश आहे. मुख्य न्यायाधीश आराधे आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मार्गे यांच्या खंडपीठासमोर…

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
|

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; अधिवेशनात विधेयक सादर करणार मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनुसूचित जाती आयोगाच्या कामकाजाला गती येणार असून आरक्षणाचे महत्त्वाचे प्रश्न सोडण्यास मदत होणार आहे.            …

दारू महागली: आता मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार झळ!

दारू महागली: आता मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार झळ!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ मुंबई : काही दिवसांपूर्वी देशात बिअरचे दर कमी होतील अशा बातम्यांमुळे मद्यप्रेमींना आनंद झाला होता. मात्र, आता राज्य सरकारने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दारूविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचं “सेलिब्रेशन”ही महागणार आहे.                …

ऑपरेशन सिंदूर-PM मोदी 33 देशांतून परतलेल्या 7 डेलिगेशनला भेटले
|

ऑपरेशन सिंदूर-PM मोदी 33 देशांतून परतलेल्या 7 डेलिगेशनला भेटले

खासदारांनी मोदींसोबत आपले अनुभव शेअर केले, सोबत डिनर केला नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल जगाला सांगून परतलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली. त्यांच्यासोबत जेवण केले.                         शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांसोबत त्यांचे प्रवासाचे अनुभव शेअर केले….

मोदींचा कारभार म्हणजे ‘बोलाचा भात, बोलाचीच कढी’ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

मोदींचा कारभार म्हणजे ‘बोलाचा भात, बोलाचीच कढी’ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका; निवडणुकीतील आश्वासनांचा मागितला हिशोब नागपूर : मोदी सरकारचा कारभार म्हणजे “बोलाचीच कढी बोलाचाच भात’ अशी स्थिती आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. हॅपी इंडेक्स, बेरोजगार, गरीब गरीब का झाला, २०१४ मध्ये २ कोटी नोकऱ्या देऊ, शेतकरी उत्पन्न दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे…