तेलंगणा सरकारी अभियंत्याकडे 13 ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता जप्त

तेलंगणा सरकारी अभियंत्याकडे 13 ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता जप्त

तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्याकडे 19 भूखंड-व्हिला, 3 इमारती हैदराबाद : मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नूने श्रीधर यांच्या १३ ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली. एसीबीने बुधवारी या प्रकरणाची माहिती दिली.                        एसीबी अधिकाऱ्यांनी…

अहमदाबाद विमान अपघातात केवळ एकच प्रवासी बचावला

अहमदाबाद विमान अपघातात केवळ एकच प्रवासी बचावला

♦ रमेश विश्वास कुमार या प्रवाशाचा फोटो समोर आला,  ♦ म्हणाला- हे चमत्कारापेक्षा कमी नाही अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात रमेश विश्वास कुमार हा फक्त एकच प्रवासी बचावला आहे. तो विमानाच्या ११अ सीटवर बसला होता. रमेशचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वतःहून घटनास्थळावरून बाहेर पडताना दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा आहेत आणि तो लंगडत…

महाराष्ट्रात 12 हजार मतदान केंद्रांवर अनियमितता : काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप
|

महाराष्ट्रात 12 हजार मतदान केंद्रांवर अनियमितता : काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप

♦ राष्ट्रपतींकडे केली सरकार बरखास्तीची मागणी मुंबई  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनियमितता झाली असल्याचा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी वृत्तपत्रातील या सबंधित लेखाला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, त्यानंतर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत चौकशी करण्याची मागणी…

राज ठाकरेंनी 15 दिवसांपूर्वीच भाजपवर केली होती टीका
|

राज ठाकरेंनी 15 दिवसांपूर्वीच भाजपवर केली होती टीका

राज्यात भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. परंतु आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या…

अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना
|

अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना

एकाच वेळी एवढ्या प्रवाशांचा मृत्यू होणे मनाला दुःख देणारे : एकनाथ शिंदे मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी अहमदाबाद येथील विमानतळावर झालेल्या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी असल्याची भावना या सर्व नेत्यांनी व्यक्त…

देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 7154 वर, 77 जणांचा मृत्यू
|

देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 7154 वर, 77 जणांचा मृत्यू

♦ आठवड्यात 30 जणांचा मृत्यू ♦ गुजरातमध्ये सर्दी-खोकला झाल्यास लोकांना क्वारंटाइन होण्याचा सल्ला नवी दिल्ली/मुंबई/बेंगळुरू/तिरुवनंतपुरम : देशात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१५४ वर पोहोचली आहे. एका आठवड्यापासून दररोज सरासरी ४०० नवीन रुग्णांची नोंद होत आहे. तथापि, बुधवारी फक्त ३३ रुग्णांची नोंद झाली. केरळमध्ये सर्वाधिक…

|

अहमदाबाद विमान अपघात..

♦एका ब्रिटिश नागरिकासह 2 जण बचावले ♦ अहमदाबाद विमान अपघातात सर्व 240 प्रवाशांचा मृत्यू ♦ लंडनला जात होते एअर इंडियाचे विमान ♦ 169 भारतीय, 53 ब्रिटिश ♦ माजी CM रुपाणी यांचे निधन अहमदाबाद  : 4 मिनिटांपूर्वी                         अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले…

अपघातग्रस्त विमानात 7 मराठी प्रवासी
|

अपघातग्रस्त विमानात 7 मराठी प्रवासी

♦ 4 क्रू मेंबर्स अन् 3 प्रवाशांचा समावेश ♦ क्रू अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी मुंबई  : 2 तासांपूर्वी                            गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. त्यात 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत…

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले

♦ विमानात 242 जण होते विमानात ♦ अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 जणांचा मृत्यू अहमदाबाद : एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले. प्रवाशांमध्ये 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. एअर इंडियाच्या विमान क्रमांक एआय-१७१ ने अहमदाबादहून लंडनला दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर अवघ्या दोन मिनिटांनी, दुपारी १.४० वाजता,…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका..
|

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका..

♦ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर; ♦ प्रभागरचनेचे वेळापत्रक आले! मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने कालावधीनुसार टप्पानिहाय कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगर…