सरकारचा माज उतरवण्याची वेळ आली : आमदार रोहित पवार
भ्रष्ट मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आमदार रोहित पवार संताप नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. हे सरकार घमंडी झाले असून, त्याचा माज उतरवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे….





Users Today : 1
Users Yesterday : 11