सरकारचा माज उतरवण्याची वेळ आली : आमदार रोहित पवार

सरकारचा माज उतरवण्याची वेळ आली : आमदार रोहित पवार

भ्रष्ट मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आमदार रोहित पवार संताप नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. हे सरकार घमंडी झाले असून, त्याचा माज उतरवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे….

अजित पवारांना नडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा यांचे कौतुक
|

अजित पवारांना नडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा यांचे कौतुक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रिबेरो म्हणाले- शहाणपणाचा, धाडसाचा उत्तम नमुना मुंबई : माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे कौतुक केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध उत्खननाच्या कारवाईवरून अधिकाऱ्यांना सुनावले होते. त्यावेळी अंजना कृष्णा यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत घेतलेली भूमिका समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. यावरून रिबेरो यांनी “एका…

बहिणीच्या कुंकापेक्षा लेकाचे करिअर महत्त्वाचे : सुषमा अंधारे

बहिणीच्या कुंकापेक्षा लेकाचे करिअर महत्त्वाचे : सुषमा अंधारे

भारत-पाकिस्तान मॅचवरुन सुषमा अंधारेंचा गृहमंत्री शहांवर हल्लाबोल मुंबई : आशिया कप क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांवरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे. याच वादात आता उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. बहिणीच्या कुंकापेक्षा लाडक्या लेकाचे करिअर जास्त महत्त्वाचे आहे, हे कधी कळणार? असा खोचक सवाल करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला…

आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ
|

आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

जुलै 2019 पासून सांभाळताहेत गुजरातच्या राज्यपालपदाचा कार्यभार मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज पदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील काही मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली.      …

SCने म्हटले- अनियमितता आढळल्यास SIR रद्द करू

SCने म्हटले- अनियमितता आढळल्यास SIR रद्द करू

बिहारचा निर्णय तुकड्यांमध्ये देता येणार नाही, तो संपूर्ण देशात लागू होईल पटना : आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील एसआयआर (मतदार पडताळणी) विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. या दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सांगितले की निवडणूक आयोग प्रक्रिया पाळत नाही. नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर न्यायालयाने म्हटले आहे की-                …