मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मातेचा मृत्यू! जबाबदारी कुणाची?
|

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मातेचा मृत्यू! जबाबदारी कुणाची?

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मातेचा मृत्यू!  प्रसूतीसाठी 6 किमी जंगल पायपीट; आधी बाळ, मग मातेचा अंत विकासाच्या पोकळ गप्पांना गडचिरोलीतून जोरदार चपराक गडचिरोली : ‘विकसित भारत’, ‘प्रगत महाराष्ट्र’ आणि ‘डबल इंजिन सरकार’च्या जाहिरातबाजीच्या गदारोळात गडचिरोली जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्याच्या तोंडावर बसलेली जोरदार चपराक आहे. मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असताना, प्रसूतीसाठी रस्ता, डॉक्टर…

‘बिनविरोध पॅटर्न’वर संशय गडद; लोकशाही धोक्यात?
| |

‘बिनविरोध पॅटर्न’वर संशय गडद; लोकशाही धोक्यात?

‘बिनविरोध पॅटर्न’वर संशय गडद; मनसे कोर्टात जाणार उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही – राज ठाकरे सखोल चौकशीची वाढती जनहिताची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांआधीच राज्याच्या लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही बाब केवळ राजकीय नव्हे, तर लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत…

अजित पवारांचे सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

अजित पवारांचे सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप तरीही मी सत्तेत पुण्यात अजित पवारांनी भाजपला करून दिली कटू सत्याची आठवण पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले. माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप…

बिनविरोध 67 नगरसेवकांवर संशय, निवडणूक आयोगाची चौकशी
|

बिनविरोध 67 नगरसेवकांवर संशय, निवडणूक आयोगाची चौकशी

लोकशाही धोक्यात? बिनविरोध 67 नगरसेवकांवर संशय, निवडणूक आयोगाची चौकशी पैशाचा दबाव, धमक्या, यंत्रणेचा गैरवापर? जनहितार्थ सखोल तपासाची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बिनविरोध निवडी स्वाभाविक…

60–65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात? – संजय राऊतांचा थेट सवाल
|

60–65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात? – संजय राऊतांचा थेट सवाल

पैशाच्या माजातून लोकशाहीवर हल्ला 60–65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात? – संजय राऊतांचा थेट सवाल सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही संशय मुंबई : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीची सरळसरळ गळचेपी असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांनी पैशाचा माज…

शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारी अजेंडा?
|

शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारी अजेंडा?

शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारी अजेंडा? आता शिक्षकांनीच भटके कुत्रे हाकलायचे! काटा वृत्तसेवा I  मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना अध्यापनापासून पूर्णपणे दूर ढकलण्याचा जणू विडाच उचलला आहे. आधीच विविध शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली मेटाकुटीला आलेल्या शिक्षकांवर आता थेट भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शाळा परिसर स्वच्छता व सुरक्षेच्या नावाखाली एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून…

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात बसचालकाचा होरपळून मृत्यू, 21 प्रवासी जखमी काटा वृत्तसेवा |  छत्रपती संभाजीनगर  : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (2 जानेवारी) पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास लासूर स्टेशनजवळ (साखळी क्र. 463+600) भीषण अपघात झाला. मुंबईहून नागपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच 19 सीएक्स 3015) एका ट्रकला मागून धडकल्याने बसला आग लागली. या दुर्घटनेत…