सात जन्मी हाच नवरा भेटावा, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असावे का ?

नवऱ्यासाठी एखादे व्रत शास्त्र लिहणाऱ्यांना का सुचलं नाही ?

 

                    आयुर्वेदा पासून तर कृषी संस्कृतीत वृक्षांची महानता सर्वांनाच पटली आहे. वड, बेल, आवळा, पींपळ, उंबर ह्या वृक्षांचे महत्व मानवी जीवनासोबतच पशुपक्ष्यांच्या जीवनातपण आहे ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांची समाधी न बांधता हेच पाच वृक्ष लावायला सांगीतले. पण वटसावित्रीत सात जन्मी हाच नवरा भेटावा असं वडाला दोरा गुंडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाटत असावे का ?
                     मग नवऱ्याने बायकोसाठी एखादे व्रत का ठेऊ नये ? शास्त्र लिहणाऱ्या, त्यावर पुराण कथांमधून प्रबोधन करणाऱ्या शास्त्र परांगत भोंदूना हे का नाही आठवले ? अनादी काळापासून मला पडलेला प्रश्न तुम्हाला पडतो का ? नवऱ्याला गावभर चरायची मुभा, वारे शास्त्र ?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News