पुलाच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चक्काजाम; सहा तास वाहतूक ठप्प

पुलाच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चक्काजाम; सहा तास वाहतूक ठप्प

पुलाच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चक्काजाम; सहा तास वाहतूक ठप्प कारंजा घाडगे : कारंजा–माणिकवाडा मार्गावरील सावरडोह येथील खडक नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रस्ता रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प होती. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने सावरडोह, खापरी, बेलगाव, सुंसुंद्रा, माणिकवाडा…

१२ हजार रुपये प्रतिलिटर गधीचे दूध!
|

१२ हजार रुपये प्रतिलिटर गधीचे दूध!

१२ हजार रुपये प्रतिलिटर गधीचे दूध!बेरोजगारीतून उभा राहिलेला आगळा व्यवसाय; गडचांदूरच्या संतोष गोरे कुटुंबाची आश्चर्यकारक कहाणी काटा वृत्तसेवा I कळमेश्वर/सावनेर : गायी-म्हशीच्या दुधाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांना चटके देत असतानाच, गधीचे दूध थेट १२ हजार रुपये प्रतिलिटर! — ही बातमी ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. मात्र ही केवळ अफवा नसून, चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील युवक संतोष गोरे…

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे  दुःखद निधन

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे  दुःखद निधन

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन राजकारणातील अभ्यासू व संयमी नेतृत्व हरपले काटा वृत्तसेवा I  मुंबई : देशाच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती आणि संयमी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी, शुक्रवार 12 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या…

नाशिक तपोवन : वृक्षतोड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

नाशिक तपोवन : वृक्षतोड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

वृक्षतोड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; अंजली दमानिया यांचा गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल मुंबई/नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरातील सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, या वादाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी साडेबारा हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे महापालिकेने जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध नोंदवला…