मतचोरीच्या आरोपांवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
मतचोरीच्या आरोपांवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल “थेट बोली लावून भाजप उमेदवारांना विजयी करा” असा खोचक टोला मुंबई रू राज्यातील 23 नगरपालिका आणि 76 नगरपंचायतींच्या 154 जागांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. अशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीकडून पैशांचा वापर, मतदारांची पळवापळवी आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…