लहर की बरखा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
लहर की बरखा 0 0
कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात काटा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : स्थानिक देशमुख ले आऊट वार्ड क्र. १० मधील श्री महाकाल मंदिराचे प्रांगणात लहानग्यांचा आनदांचा उत्सव असलेल्या भव्य ‘तान्हा पोळा’चे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही महाकाल मंडळाचे वतीने मोठ्या थाटात ‘तान्हा पोळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. …
दुचाकीसह खाली पडले अन् मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले, ठाणे : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटलजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. या अपघातात शहरातील डॉक्टर नसीम अन्सारी यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या…
364 सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नतीचा निर्णय 24 तासांत मागे मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील पदोन्नती प्रकरणात मोठा गोंधळ उडाला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी स्पष्ट निकाल देऊन “पदोन्नतीत आरक्षण देता येत नाही” असा निर्णय दिलेला असतानाही, पोलिस महासंचालक कार्यालयाने 364 सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती जाहीर केली होती. या…
चालकाच निघाला विश्वासघातकी! समृद्धी महामार्गावर पोटदुखीचा बहाणा, व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ४.५ कोटींचे सोने लुटले मेहकर (प्रतिनिधी) – मुंबईकडे निघालेल्या एका सराफा व्यापाऱ्याच्या गाडीत चालकानेच पोटदुखीचा बहाणा करून गाडी थांबवली आणि काही क्षणांतच पाच दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, त्याच्या हातावर चाकूचे वार करत जवळपास पावणेपाच किलो सोने (सुमारे ४ कोटी ५० लाख…
नोएडामध्ये दररोज 500 डॉग बाईटच्या घटना सर्वोच्च न्यायालयाने दिले नसबंदीचे आदेश दिल्ली : नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दररोज सुमारे 500 लोकांना रुग्णालयात जावे लागते. केवळ जुलै महिन्यात गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात 15,961 डॉग बाईटची प्रकरणे नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने 11…
मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश, अनेक जखमी; ऑटोचे झाले तुकडे सर्वजण गंगेत स्नान करणार होते पटना : पाटणा येथे झालेल्या एका रस्ते अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी शाहजहांपूरच्या दानियावान हिलसा राज्य महामार्ग ४ वर सिगारियावा स्टेशनजवळ हा अपघात झाला. दानियावान पोलिस स्टेशनच्या प्रमुखांनी ८ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली…
समतेचा मूळ स्रोत तथागत गौतम बुद्ध – डॉ. अनिल बैसाने अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राची व्याख्यानमाला अमरावती : समतेचा मूळ स्रोत तथागत गौतम बुद्धच आहेत आणि संत कबीर, संत तुकाराम महाराज यांच्यावरही तथागत गौतम बुद्धाच्याच विचारांचा प्रभाव होता. एवढेच नव्हे, तर विदेशातील मोठमोठ्या ज्ञानवंतांनी जो समतेचा संदेश दिला, तो सुद्धा बुद्धाच्या विचारसणीचाच भाग आहे….
पालघरमधील औषध कंपनीतली घटना : 2 जणांची प्रकृती गंभीर मुंबई : पालघर जिल्ह्यातील मेडले फॉर्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा नायट्रोजन वायूची गळती झाली. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या शिंदे रुग्णालयात दाखल…
केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय मुंबई : राज्याच्या इतर मागासवर्ग (ओबीसी) जातींच्या यादीत आता 29 नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला शिफारशींचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. …
WhatsApp us